Posts

I love Pune Traffic....

Image
Welcome to the traffic extravaganza of Pune, where chaos meets creativity, and patience is an endangered virtue.In this bustling city, the roads are like mazes designed to test your driving skills and your ability to navigate through a sea of honking horns. Here, traffic signals are mere suggestions, like a gentle nudge in the right direction.Who needs those pesky red, yellow, and green lights when you can rely on the intuitive traffic flow of the masses? It's like a synchronized dance, where everyone competes for the most daring moves and the tightest squeezes. You'll witness the true artistry of lane-changing, where indicators are optional and merging is an Olympic sport. Forget about those boring road signs; they're just there for decoration.Who needs directions when you have the power of honks and hand gestures to communicate your intentions? Oh, and let's not forget the sacred tradition of double parking. It's a creative masterpiece, where two cars

सुखाची ओंजळ

Image
"कितीही लवकर निघालो तरी काही ना काही प्रोब्लेम्स निर्माण होतच राहतात...." असे मनाशी पुटपुटत शिरीष मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये शिरला.नेहमीप्रमाणे स्टेशन माणसांच्या गर्दीने ओथंबलेले होते.बाकी काही कां असेना मुंबईत गर्दीचा तुटवडा कधीही भासत नाही.मुंबईत समुद्राच्या लाटा आणि मुंबईतील गर्दी या दोन्ही गोष्टी नेहमीच उसळत असतात. गर्दीला ढकलत, स्वतःला सावरत शिरीष तिकीट खिडकीपाशी पोहचला.... "एक व्ही.टी" "एक तास लोकल ट्रेन बंद आहे...... देऊ कां तिकीट?" "बंद आहे?" मग इतकी लोकं स्टेशनवर कशी काय?" "माहिती नसलेले तुम्ही थोडे एकटेच आहेत.तेही तुमच्यासारखेच आहेत." तिकीट खिडकीच्या आत बसलेल्या माणसाशी हुज्जत घालण्यात काही अर्थ नाही हे समजल्यावर शिरीष तेथून निघून स्टेशन बाहेर आला.व्ही.टीला कसे पोहचायचो हा प्रश्न निर्माण  झाला होता.टॅक्सींंना शिरीषने हात करूनही एकही टँक्सी थांबायला तयार नाही.रस्त्यावरील प्रत्येक टँक्सी प्रवासी कवेत घेऊन धावत होती.चालत शिरीष पुढे आला.....काय करावे हे त्याला समजेना.जिग्नेश शहाला आज भेटणे कोणत्य

शब्दसंचय ....( संग्रह )

Image

नात्याची मखमली शाल

Image
💖नात्याची मखमली शाल💖  जन्माबरोबरच मनुष्य नात्यांच्या अनेक बंधनाची  शिदोरी सोबत घेऊन येतो.मनुष्य, मनुष्याचे कुटंब,अनेक कुटंबांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला समाज आणि अनेक समाजांच्या सुमधुर नात्यांमधून निर्माण झालेला देश.            नाते कोणतेही असो...नाते आणि झाडं यांच्यात काही गोष्टींबाबत कमालाचे साम्य असते.ज्याप्रमाणे बहर ओसरल्यानंतर झाडाला खतपाण्याची आवश्यकता असते;त्याप्रमाणे नात्यांनाही संयम,सहिष्णुता आणि आत्मियता रूपी खताची आवश्यकता असते.यासाठी एकमेकांची विचारपूस केली पाहिजे... एकमेकांची काळजी घेतली पाहिजे... एकमेकांवर नियंत्रण न ठेवताही एकमेकांच्या तणावांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे ...आपलेपणा असल्याशिवाय कोणतंही नातं बहरत नाही. नाती निर्माण करता आली पाहिजेत.. नाती फुलवता आली पाहिजेत आणि त्या बहराचा आनंदही घेता आला पाहिजे.     संवेदना हा  कोणत्याही नात्याचा पाया असतो.... संवदेना म्हणजे साम आणि वेदना, म्हणजे सुख आणि दु:ख मिळून तयार झालेले रूप,जे मनुष्याला आयुष्यातील ऊन सावलीच्या भावनांशी ओळख करून देत असते.संवाद साधत धावपळीतही नात्याचे अस्तित्व जपता आले पाहिजे.आपलेप

पुरोगामी मुळव्याध

Image
★पुरोगामी मुळव्याध★ ज्याप्रमाणे खूप प्रमाणात मसाल्याचे पदार्थ खाण्यात आले की मनुष्याच्या शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत जाऊन,त्या वाढलेल्या उष्णतेचे रूपांतर मुळव्याधामध्ये होते, अगदी त्याचप्रमाणे भारतातील  काही लोकांचा मोदी द्वेष हा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे की त्या लोकांच्या ढुंगणाला पुरोगामीपणाचे इंद्रधनुष्यी मुळव्याध झाले आहे. या इंद्रधनुष्यी मुळव्याधाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य  हे असते की हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू सण उत्सव आणि हिंदू रीतीरिवाज या संबंधित कोणताही विषय आला की या पुरोगामी लोकांचे  पुरोगामीतत्व लाभलेले मुळव्याध ठणठणायला लागते.     मनुष्याने विज्ञानवादी असावे वगैरे सर्व काही प्रमाणात ठीक आहे... चुकीच्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत हे देखील कोणीही नाकारणार नाही.... आक्षेप या गोष्टीवर आहे की तुमचा सगळा विज्ञानवाद फक्त हिंदू धर्माबाबतच कां उफाळून येतो?        हिंदू धर्मात जात व्यवस्था आहे हे विदारक सत्य कोणीही नाकारत नाही. जात व्यवस्था हा हिंदू धर्माचा भाग कधीच नव्हता.जात व्यवस्था ही संपूर्णपणे मानवनिर्मित व्यवस्था आहे. जी मनुष्याने स्वतःच्

साहेबप्रेमी -एक चित्रविचित्र जमात

Image
★ साहेबप्रेमी -एक चित्रविचित्र जमात ★ जगात अनेक अविश्वसनीय गोष्टी घडून येतील,  मुंबईत बर्फ पडू शकतो ....दक्षिण भारतात हिमालय पर्वताच्या रांगा निर्माण होतील ...पुणेकर बाहेरून पुण्यात आलेल्या  लोकांशी सौजन्याने बोलतील...देशातील भ्रष्टाचार नाहीसा होईल...एवढचं कशाला अगदी शिवसेनेचे बिनडोक समर्थक देखील समंजसपणे वागायला सुरुवात करतील...अगदी सांगायचं झालं तर आपल्या देशातील आजच्या सर्व प्रमुख समस्या या समाप्त झालेल्या असतील.... या सर्व गोष्टी घडून येतीलही,पण जगातील एक गोष्ट आहे, जी आकाशातील सूर्य,चंद्र आणि तारे यांसारखी अढळ आहे...जी कधीही नाहीसी होणार नाही. ती गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील साहेबप्रेमी लोकांचा बिनडोकपणा ...आणि साहेबप्रेमींच्या डोक्यात भिनलेला किंबहुना भिनवला गेलेला जातीयवाद .       यामागचे प्रमुख कारण हे आहे की या लोकांच्या नसानसात जातीयवाद भिनलेला  आहे...पश्चिम महाराष्ट्रातील साहेबांच्या पक्षाने हा जातीयवाद पोसण्यासाठी जाणिवपूर्वक  प्रयत्न केले आहेत... या लोकांना वास्तव मान्य करायचे नसते.यांच्या साहेबांची राजकीय ताकद पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्या पलीकडे ना

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोंग

Image
★अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोंग★ जेएनयूमध्ये देश तोडण्याच्या घोषणा देणाऱ्यांना नक्षलवाद समर्थक विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,.मुंबईत CAA विरोधी आंदोलनात फ्री काश्मीर असा फलक झळकवणा-यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,पण कंगणा रणावत,विक्रम गोखले यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही.       भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे.कंगणाने आज केलेल्या वक्तव्यामध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही तरी काँग्रेसला कां झोबले?तशीही कंगणा विरोधात पोलीस केस जरी नोंदवली तरी न्यायालयात ती केस एक मिनिट देखील टिकणार नाही हेही तितकेच खरे आहे.    १९४७ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता का? मग या देशाच्या राष्ट्राचा राष्ट्रपिता कोण होता? कंगनाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही? कंगनाचे वक्तव्य बेताल,मग स्वरा भास्करचं विधान काय आहे?       कोण तो कन्हैय्याकुमार कोणालाही माहित नव्हता.जेएनयूमध्ये त्याने देशविरोधी घोषणा दिल्या तेव्हा त्याला डोक्यावर घेऊन मिडीयावाले नाचले... हिंदीतील दुय्यम दर्जाची अभिनेत्री सोशल मिडीयावरुन दंगली भड